Thursday, January 11, 2024

शिकवण

 Hii, सगळे मस्त ना...! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांचा पण आजचा दिवस मस्तच गेला असेल अशी आशा करते.

सगळेच बोलतात की दुःख वाईट असते, जेव्हा पण येते रडवून जाते.पण मी म्हणते दुःख चांगले असते. जेव्हा पण येते तेव्हा रडवून जातेच पण खूप काही शिकवून पण जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आपल्याला शिकवून जात असतो.पण त्यातून आपण नक्कीच काहीतरी शिकले पाहिजे. बाकी तुम्ही सगळे हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️ वसुधा इंगळे.

No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...