एक कटुसत्य....
माझ्या पोस्टला इतक्या लाईक येतात,
अमुक-अमुक माझे स्टेटस बघतो,
तमूक-तमूक मला नावाने ओळखतो,
फलाना माझे फोन उचलतो,
डीमका मला मेस्सेज करतो,
मी त्यांच्या किचन मध्ये जाते,
मी यांच्या गाडीत फिरते,
याला काही ही अर्थ नाही मित्रांनो.
"खिशात असेल मनी तरचं विचारतात बरं हाय का धनी"
हा कार्यक्रमच तेवढा खरा आहे...
नाहीतर
बाकी सब मोह माया है !!
सोशल मीडियावर 30 लाईक नसल्या तरी चालेल पण खात्यात 30 लाख पडलेले पाहिजेत.
केव्हाही खर्च करता येतात.
पैसे देऊन लाईक वाढवता ही येतात पण लाईक दाखवून किराणा फुकट मिळत नाही.
No comments:
Post a Comment